Month: August 2021

पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण…

मुंबई /- रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला…

पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण…

मुंबई /- रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला…

कोवीशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची शक्यता ९३% कमी होते अभ्यासातून दावा.

मुंबई,/- लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असल्याच्या वृत्तांमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातही प्रामुख्याने एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण, देशातील सशस्त्र दलांच्या 15 लाख 90 हजार पेक्षा…

पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा तातडीने आयोजित करावी.;जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई.

कुडाळ /- गेल्या वर्षीची जिल्हा नियोजन समितीची सभा उशीरा पार पडल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कागदावरती निधी खर्च झाल्याचे टक्केवारी ही १०० टक्के दाखवली जात असली…

सहा महिन्यांनी पोषण आहार पुरविला त्याचा दर्जा काय असणार ?विरोधी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा सवाल..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील अंगणवाडी मुलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोषण आहार मिळालेला नसल्याची बाब महिला व बाल कल्याण समितीत उघड झाली आहे. थकीत पोषण आहार एकदम पुरविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या…

” हा ” तर वॉटर फिल्टर कुलर भ्रष्टाचार दडपण्याचा डाव.;जिल्हा परिषदेचे गटनेता नागेंद्र परब यांचा आरोप..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागात वॉटर फिल्टर कुलर खरेदी प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत झाली आहे. मात्र ही समिती…

पत्रादेवी पोलीस लाठी दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी पुन्हा बंद..

बांदा /- काही दिवसांपूर्वी सर्व वाहनांसाठी खुली करण्यात आलेली पत्रादेवी येथील “पोलीस लाठी” आज सायंकाळ पासून पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत ही…

कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांबाबत डी. के. सावंत यांचा उपोषणाचा ईशारा..

सावंतवाडी /- कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला जाग येण्यासाठी १५ ऑगस्टला मळगाव रेल्वेस्टेशन समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डी. के.…

काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ आदा करा! नागेंद्र परब जि. प.सदस्य यांची मागणी..

सिंधुदुर्ग /- या वर्षी काजू व आंबा हंगामामध्ये वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तसेच अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे काजू व आंबा…

You cannot copy content of this page