दोन वर्षे उद्योजकांना श्वास घेण्यासाठी कर्जवसुलीत “रिलॅक्सेशन द्यावा.;ॲड.प्रसाद करंदीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
त्या व्याजापोटीचे पॅकेज शासनाने बँकांना देऊन त्यांची नुकसानभरपाई करावी.. सिंधुदुर्ग /- महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक विश्वाची दैना झाली असून लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे बंद पडले आहेत, लाखो लोक नोकरी-धंदा गमावून बेरोजगार झाले…
