कणकवली आचरा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.
कणकवली /- कणकवली -आचरा मार्गावर वरवडे फळसेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे अशी माहिती कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.वरवडे सेंट उर्सुला स्कूलच्या…
कणकवली /- कणकवली -आचरा मार्गावर वरवडे फळसेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे अशी माहिती कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.वरवडे सेंट उर्सुला स्कूलच्या…
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐 ♈शुभेच्छुक♈ ♂ श्री.प्रफुल्ल सुद्रिक【जिल्हाध्यक्ष:राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सिंधुदुर्ग.तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सिंधुदुर्ग.】 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व…
कुडाळ /- आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला…
देवगड /- देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. नादमध्येही तीन घरांचे छप्पर उडाले. देवगड तालुक्यात…
गगनबावडा- कोल्हापूर रोडवर मांडुकली येथे १ फुट आले पाणी.. वैभववाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी…
वैभववाडी /- भुईबावडा घाटातून सुरू असलेली अवजड वाहतूक उद्या 22 जुलै पासून बंद करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. भुईबावडा घाटात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे घाटरस्त्याला बहुतांश ठिकाणी…
चौके /- महिन्याभरापूर्वी आलेल्या तौक्ते वादळाने चौके पंचक्रोशीतील शिक्षणाचे मंदिर भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल चौके हायस्कुलच्या…
वैभववाडी /- आज आपण ऑनलाईन जगात वावरत आहोत. जवळ-जवळ सर्वच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. त्यामुळे घर बसल्या वेळेत कामे होण्यास मदत झाली आहे. परंतु त्याचे काही तोटेही दिसत…
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे खास. राऊत यांना आश्वासन कुडाळ चिपी विमानतळ कधी सुरु होणार हा प्रश्न जिल्हावासीयांसमोरील एक गहन प्रश्न बनला आहे. याविषयी आता खास. विनायक राऊत…
मालवण /- तौकते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून दिल्याबद्दल मालवण येथील मच्छिमार नेत्यांनी आमदार वैभव नाईक यांची आज कणकवली विजय भवन येथे भेट घेऊन मच्छीमारांच्या…
You cannot copy content of this page