शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामे झाल्याने जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने.;शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन्ही गावात खासदार विनायक राऊत व माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.तसेच राज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री, खासदार,पालकमंत्री व…
