पाडलोसमध्ये गव्यांकडून भातपिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..
बांदा /- उन्हाचे चटके सहन करत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भातकापणीत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याच्या भातपिकाची गव्यांनी सोमवारी रात्री नासधुस केल्याची घटना पाडलोस-केणीवाडा येथील घडली. अतिवृष्टीपाठोपाण अशा अस्मानी संकटांनी बळीराजा पुरता हैराण…
