समृद्ध- सामर्थ्यवान भारत घडवण्याच्या मोहिमेचा मालवणात शुभारंभ.;भारत घडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक! श्रीकांत सावंत.
मसुरे /- मानवता विकास परिषद ही एक संस्था नसून देशव्यापी चळवळ आहे. आपला सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या गावातून सर्वप्रथम केली पाहिजे. समर्थ भारत घडविण्यासाठी आज…
