🛑रत्नागिरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात उद्या सकल हिंदू समाज कुडाळ तहसीलदारांना देणार निवेदन !
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. रत्नागिरी येथे विजयादशमीच्या उत्सवावरती झालेला हल्ला म्हणजे सकल हिंदू समाजावर झालेला हल्ला आहे.असे हल्ले आज बऱ्याच ठिकाणी होत आहेत.आपल्या गणेश चतुर्थी मिरवणुकीत देखील असे प्रकार…
