ओबीसी जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय द्यावा.;ओबीसी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ओबीसी संघटनेच्या वतीने…
