Category: मुंबई

दहावीचा निकाल उद्या 2 जून रोजी..

✍🏼लोकसंवाद /-मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 1…

मिरॅकल फाउंडेशन केंद्र ‘तंबाखूजन्य पदार्थ विरहित’ म्हणून घोषित..

✍🏼 लोकसंवाद /-मुंबई,रवींद्र मालुसरे. ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून, मिरॅकल फाउंडेशन (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र) येथे डॉक्टर अश्विन घुमाडे यांच्या उपस्थितीत, केंद्रात दाखल असलेल्या व्यक्तींसाठी विशेष…

कोकण रेल्वेचे १ जुलै 2023 पासून बदललेले वेळापत्रक आणि विषेश सूचना जाणून घ्या..

१ जुलैपासून बदलले रेल्वेचे हे १० नियम… ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. १ जुलैपासून बदलले रेल्वेचे हे १० नियम.. 1) प्रतीक्षा यादीचा त्रास संपेल. रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुविधा गाड्यांमध्ये प्रवाशांना कन्फर्म तिकिटांची…

उद्या गुरुवारी 2 वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार…

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस | संभाव्य वेळापत्रक, तिकीट दर आणि थांबे जाणून घ्या..

✍🏼लोकसंवाद/- मुंबई. चार दिवसांपूर्वी मुंबई- गोवा – मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे…

सुप्रीम कोर्टाची बैलगाडा शर्यतीला परवांगी,बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू…

मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच सुरु होणार.;आजपासून चाचणी सुरू..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी आज (16 मे) पासून सुरू झाली असून लवकरच नियमित धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सकाळी सहा वाजता ठाण्याहून निघालेली वंदे भारत…

एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.;उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका ..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत.त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला…

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,…

महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाचा गेम होणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालात गेमचेंजर ठरणार ‘हा’ मुद्दा..

लोकसंवाद /- मुंबई. सुप्रीम कोर्टात याआधी अरुणाचल प्रदेशमधील नबाम रेबिया प्रकरण आणि कर्नाटकातील एस आर बोम्मई या प्रकरणांवर सुनावणी झालीय. पण त्या दोन्ही प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला नव्हता.कर्नाटकातल्या प्रकरणात तर…

You cannot copy content of this page