जळगावात स्वर्गिय किसन नाले यांच्या स्मूतिप्रित्यर्थ 101 झाङांचे वूक्षारोपन
कोल्हापूर /- जन्मदात्या मातापित्यांप्रमाणेच वृक्ष सेवा करून वृक्ष संवर्धन करावे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू पी.पी. पाटील यांनी केले . जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष…
