🛑येत्या आठ दिवसांत पिकांचे पंचनामे करावेत अन्यथा तहसीलदारांविरोधात ‘आक्रोश मोर्चा’ काढू.;संजू परब.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. अवकाळी पावसामुळे मिरची आणि कोकम या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र याबाबत तहसीलदार व कृषी खात्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे येत्या आठ दिवसांत गावातील…
