https://m.facebook.com/story.php?story_fbid=774971673271141&id=377924589642520 *_रत्नागिरी कोरोना अपडेट.._* ╭═════════════╮ *【🎯 लोकसंवाद न्यूज सेवा*✒】 【📲 *रत्नागिरी-* दि.७सप्टेंबर,】 ╰═════════════╯ *पॉझिटिव्ह* ▪️आजचे = १०६ ▪️आजपर्यंतचे = ४९६१ *बरे झालेले* ▪️आजचे = ४२ ▪️आजपर्यंतचे = ३०६० *निगेटिव्ह* ▪️आजचे…
गोवेरीमध्ये वाघिणींकडून शेळी फस्त.;वाघिणीचा बंदोबस्त करा :-विकास कुडाळकर
आज संध्याकाळी दिवसा ढवळ्या ५ वाजता गोवेरी भगतवाडी येथील श्रीधर शंकर पालकर यांची सुमारे १०००० किमतीची शेळी वाघिणीने फस्त केल्याने गोवारी भगतवाडी वायंगणी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे ..शेळीसोबतच इतर…
मातोश्रीवर दाऊद गँगचा फोन मुख्यमंत्र्यांना शुभेच्यासाठी असेल:-प्रमोद जठार..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी धमकीचा निनावी फोन आल्याचे सांगण्यात येत आहे.मुळात शिवसेनेने कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे,त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा…
पावसामुळे मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान.;
वेंगुर्ला/ वेंगुर्ला तालुक्यात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.यामध्ये तालुक्यातील मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी तालुक्यात ६१ मिमी एवढा पाऊस पडला आहे.गेले ४ दिवस उष्णतेत…
लोकसंवाद दिवसभरातील ठळक घडामोडी..
लोकसंवाद दिवसभरातील ठळक घडामोडी.. १)आंबोली-: आंबोलीतील दरीत सापडला एका महिलेचा मृतदेह. २)सावंतवाडी-: डॉ. चितारी याना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात रुजू करा-:शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने डॉ पाटील यांची भेट घेत…
दोडामार्ग-बांदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा;डेगवे परिसरात मोठे खड्डे;अपघातांच्या प्रमाणात वाढ..
बांदा/०६सप्टेंबर बांदा-दोडामार्ग महामार्ग सद्यस्थितीत प्रवासी, वाहनचालकांसाठी तरी मृत्यूचा सापळाच बनला आहे. संपूर्ण महामार्गावर मोठाले खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघातांना सोमोरे जाण्याचे प्रकार घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे…
केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरावर पिंपळाचे झाड कोसळल..
सावंतवाडी /६ सप्टेंबर पाडलोस केणीवाडा येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिरावर जुने महाकाय पिंपळाचे झाड रविवारी पहाटेच्यासुमारास कोसळून नवीन छप्पराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक भूषण केणी यांनी दिली. विशेष म्हणजे…
समृद्धी महामार्गाची गती मंदावली
मुंबई-६सप्टेंबर. मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात…
परीक्षेला जाण्यापूर्वी घरतील मोठी माणसे दही,साखर खाऊ देतात काय आहे रहस्य जाणून घ्या..
लहानपणी जेव्हा तुम्ही परीक्षेला जात असता किंवा वडील कामानिमित्त बाहेर जात असता, तेव्हा घरातील मोठी लोक किंवा आई दही आणि साखरेची वाटी समोर घेऊन उभी असते. आपण गडबडीतच का होईना…
