Category: राजकीय

जि.प.सदस्य प्रदिप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये शिवसेना जि.प. सदस्य होणार सामील.;गटनेते नागेंद्र परब यांची माहिती

सिंधुदुर्ग /- ठिय्या आंदोलनाबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहेगेल्या 4 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वनिधी अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वच विरोधी पक्षांतील सदस्यांवर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी…

जि.प.सदस्य प्रदिप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये शिवसेना जि.प. सदस्य होणार सामील.;गटनेते नागेंद्र परब यांची माहिती..

सिंधुदुर्ग /- ठिय्या आंदोलनाबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहेगेल्या 4 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वनिधी अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वच विरोधी पक्षांतील सदस्यांवर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी…

सुरुवातीला विरोध केला असता तर ही वेळ आली नसती;परशुराम उपरकर यांचा राजन तेलींवर आरोप

सावंतवाडी/- कळणे मायनिंगला त्यावेळी जन्माला घालणारे कोण होते ते आदी बोलणार नी सिद्ध करावे नंतर त्यांनतर कळणे मायनिंगवर बोलावे तसेच तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ही वेळ आली…

जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा पुढाकाराने चिपळूण पुरग्रस्थाना मनसे सिंधुदुर्ग कडून मदत..

सिंधुदुर्ग /- कोकणात ओढवलेल्या ढगफुटी अतिृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थती मध्ये चिपळूण,महाड जवळील गावांमध्ये मोठ्या प्रमाणा वर पाणी आले,बाजारपेठा पाण्याखाली गेल्या.तेथील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,कुटुंब उद्ध्वस्त झाली,सन्मा.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र…

बांदिवडे भगवंतगड खारभूमी बंधाऱ्याच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात.;आ. वैभव नाईक

चिंदर तेरई येथील घरांच्या नुकसानीबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक पाहणी दरम्यान आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण /- सिंधुदुर्गात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिंदर तेरई येथे डोंगर खचून उत्तम घागरे यांच्यासह लगतच्या…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते घोटगे, सोनवडे, कुपवडे, भरणी, जांभवडे गावांमधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

कुडाळ /- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने घोटगे बाजारपेठ येथे घोटगे, सोनवडे, कुपवडे, भरणी , जांभवडे या गावांमधील कोरोना योद्ध्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…

कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष नलावडे यांचे मानले आभार.;पुरात जीवनावश्यक वस्तू दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता..

कणकवली /- 22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका कणकवली शहरातील कातकरी वस्तीला बसला. कातकरी बांधवांच्या वस्तीत पाणी शिरून त्यांचा संसार होत्याचा नव्हता झाला. अशा कठीण प्रसंगात कणकवली नगराध्यक…

हरित लवादाकडे तक्रार करणार.;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा..

सावंतवाडी /- कळणे मायनिंग कोसळून तेथील रस्त्यांवर आणि ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी व चिखल गेला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने हा प्रकार आज घडला असल्याचा आरोप…

गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती.;परशुराम उपरकर

कणकवली /- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल त्यावेळच्या लोकप्रतिनिधींच्या बोलण्याला फसून कोकणवासियांनी अमान्य केला. त्यामुळेच या भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ कोकणाला बसली. त्यामुळे अनेक ठिकाणी…

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांदा-इन्सुलीत ‘लाईफ जॅकेट’चे वाटप.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार

बांदा /- कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील…

You cannot copy content of this page