🛑राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल.;७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ रोजी मतमोजणी.
✍️लोकसंवाद /- मुंबई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल…
