शुद्ध व शाश्वत पाण्यासाठी गाव कृती पंधरावडयाला सुरुवात..
ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान सहभागी होण्याचे सीईओ नायर यांचे आवाहन.. ओरोस /- ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव कृती पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन…
