ठाकरे सरकारचा मोठा निर्णय पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर..
मुंबई /- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव…
