Category: मुंबई

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर..

मुंबई /- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव…

बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागच एक नंबर.;कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के

मुंबई/- आज बारावीचा निकाल लागला असून पुन्हा एकदा कोकण हे नंबर वन ठरले आहे.बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागने बाजी मारली आहे. कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के लागला आहे.निकालाची विभागवार…

दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवणार..

मुंबई /- कोरोना संसर्ग कमी असलेल्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. २९) जाहीर केले होते. परंतु याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी होती. दरम्यान, आता…

Maharashtra HSC Result 2021.;बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता होणार जाहीर..

मुंबई /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.बारावीच्या…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार मोफत राशन आणि केरोसिन..

मुंबई /- महाराष्ट्र मध्ये सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या या पावसात…

मुसळधार पावसामुळे मुंबईत,पालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी.;तब्बल ४०० गाड्या पाण्याखाली..

मुंबई /- दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत…

गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार १६ जुलैपासून आरक्षण सुरु परिवहनमंत्री ॲड. अनिल परब..

मुंबई /-  कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. मुंबई,…

चंद्रपूर : जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू..

चंद्रपूर /- चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८),…

आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं

मुंबई /- नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.…

शिवसेनेला शह देण्यासाठीच नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद?

मुंबई /- महाराष्ट्रात युतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीत सामील झालेल्या शिवसेनेला शह देण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे बघितले जात अाहे. काेकणातील प्रतिनिधित्वासाठी नारायण राणे, मराठवाड्यातून भागवत कराड,…

You cannot copy content of this page