🛑मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून रसद..ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या,ठेचा,पिठलं-भात आणि पाण्याचा पुरवठा.
🖋️लोकसंवाद /- मुंबई. मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर शहरातील उपहारगृहे आणि खानावळी बंद झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यामुळे आंदोलकांना जेवणाची मोठी गैरसोय झाली. ही बाब राज्यभर पसरताच, विविध भागांतून…
