कोल्हापूर खंडपीठ निर्मितीसाठी राहणार प्रयत्नशील .;ऍड. संग्राम देसाई..
सिंधुदुर्ग /- बार कौन्सिलच्या नाम फलकावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव कोरण्यात बार कौन्सिलच्या सर्व वकिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या समस्या बरोबर कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न केले जातील.…
