माळीण-तळीयेची पुनरावृत्ती,रायगडच्या खालापूरमध्ये गावावर दरड कोसळली,30 ते 35 घरे मलब्याखाली..
▪️चार जणांचा मृत्यू,एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या,आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका.. ▪️उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांनी केली घटनेची पाहणी.. ✍🏼लोकसंवाद /- रायगड. इर्शाळवाडी हे एक छोटंसं…
