कोरोना मुक्तीच्या लढ्यात आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे होतेय कौतुक.;ताफ्यातील दोन गाड्या दिल्या रुग्णांना
कणकवली /- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर येत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडत असून, प्रशासकीय यंत्रणा देखील वाढत्या रुग्ण संख्येमुळे अपुरी पडत आहे. अशा स्थितीत…
