‘वंदे भारत’ पर्यटनाला गतिमान करणारी.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे.…
