Category: मुंबई

महाविकास आघाडीच्या एकजुटीचं भांड लवकरच फुटणार, आमदार शहाजीबापूंचं भाकीत.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर असल्याच्या रागापोटीच महाविकास आघाडीची एकजूट चाललेली आहे, या एकजुटीचं लवकरच भांड फुटणार असल्याचं भाकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय. दरम्यान,काल…

मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चा नंतर संप मागे.

✍🏼मुंबई /- लोकसंवाद. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यशस्वी चर्चा झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी…

उध्दव ठाकरे यांचा गौप्यस्फोट.; शिंदेंच्या बंडाबाबत आधीच कल्पना होती!

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. कल्याण येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच भाजप आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपण भाजपपासून वेगळे झाले पाहिजे. भाजपचा हा अन्याय उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. यासाठी…

सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते हे ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नवे जिल्हाप्रमुख..

✍🏼 लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघात तीन जिल्हा प्रमुख असणार आहेत. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच.;१ लाख ३० हजार चिमुकले पोषक आहारापासून वंचित..

मुंबई /- अमरावती – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज चौथा दिवस असून, यावर अद्यापही…

मंत्रालयातील अधिकारी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात!

लाचखोर तहसीलदाराविरुद्ध गुन्ह्यासाठी मंजुरी देण्यास टाळाटाळ ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालय चांगलेच कडाडले. मंत्रालयातील अधिकारी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात. आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करीत…

शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं,राज्य सरकारचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. माध्यमिक…

काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वंतत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय.; उद्दोगमंत्री उदय सामंत

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वंतत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत…

राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान.; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

✍🏼चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे सन्मानित. ▪️लोकसंवाद /- मुंबई. पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्‍वत विकासातही…

आता तृतीयपंथीयांनाही होता येणार पोलीस.;पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांनाही स्थान.

✍🏼लोकसंवाद /-मुंबई. राज्यात सध्या मोठी सरकारी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यात पोलीस भरतीही मोठ्या प्रमाणावर होणार असून याविषयी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.आता तृतीयपंथीयांनाही पोलीस होण्याची…

You cannot copy content of this page