✍🏼मुंबई /- लोकसंवाद.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यशस्वी चर्चा झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे.त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला सात दिवस चाललेला संप मागे घेण्यात आला आहे.