🛑प्रशासनावर सत्ताधाऱ्याचा वचक नसल्यानेअधिकाऱ्यांकडून राजरोस लाचेची मागणी.;वैभव नाईक.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन वेगवेगळे आदेश पालकमंत्री नितेश राणे सोडत आहेत.मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांना त्यांचा भय राहिलेला नाही हे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हयगय प्रकरणानंतर पुन्हा…
