पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा,मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मुंबई /- एनडीआरएफ पथकांना सज्ज.. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी…
