स्वच्छ, निर्मल वारीसाठी शासन कटिबद्ध.;21 कोटींचा निधी मंजूर गिरीश महाजन.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आषाढी वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शासन स्वच्छ, सुंदर व निर्मल वारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या…
