🛑मालवण रत्नागिरी बंद एसटी अखेर सुरु,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पुढाकार..
✍🏼लोकसंवाद /- आचरा. मालवण आचरा मार्गे रत्नागिरी सकाळी साडे आठ वाजता जाणारी एस टी बस फेरी कमी भारमान आणि अपूरा कर्मचारी वर्गाच्या समस्येपाई बंद करण्यात आली होती. त्यामुळे याभागातून रत्नागिरीला…
