🛑रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्या संदर्भात बैठक..
🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत असे निर्देश मंत्री…
