हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती.;भाजपा नेते आम. नितेश राणे.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. स्व.बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी विकून उद्धव ठाकरे यांनी जी बेइमानी केली. त्याला बाजूला करून ५० योध्ये सोबत घेवून.शिंदे – फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली.हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे…
