🛑12 सप्टेंबरपर्यंत करुळ घाट वाहतुकीसाठी बंद.;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करुळ घाट परिसरात संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तरेळे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे…
