भास्कर जाधव यांच्या कालच्या टीकेचा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी घेतला समाचार.;पुन्हा राणे कुटुंबावर टीका केली तर जश्यास तसे उत्तर दिले जाईल.
सावंतवाडी /- राणे कुटुंबावर बोलण्याची भास्कर जाधव यांची पात्रता नाही.उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत बोलणारे भास्कर जाधव आज त्यांचीच तळी उचलत आहेत.त्यामुळे वाळुचोर भास्कर जाधव यांनी आपली पात्रता ओळखून राणेंवर बोलावं…
