🛑आंबोली परिसरात जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी सोडु नयेत.; ग्रामस्थांचे नविभागाला निवेदन !
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आंबोली परिसरात जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य ,जीव,प्राणी सोडु नयेत या बाबतचे लेखी निवेदन आंबोली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला लेखी निवेदन देऊन सांगण्यात आले आहे.आंबोली वन…
