🛑काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार.;मनीष दळवी.
◼️काजू हंगाम समन्वय बैठक ; शेतकरी,उद्योजकांनी बैठकीत मांडल्या समस्या. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. काजू बोर्डाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून दिला जाईल. पुढील काळात चांगला हमीभाव देतानाच शेतकऱ्यांच्या…
