🛑मालवण तहसील कार्यालयाने विविध दाखले लवकरात लवकर द्यावेत.;वैभव नाईक.
🖋️लोकसंवाद /- मालवण. सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे.त्यामुळे उत्पन्न…
