🛑दिवाळीत मुलांनी मातीचे किल्ले बनवणे काळाची गरज गणेश नाईक..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दिवाळी आली की शाळेला किमान दोन आठवडे तरी सुट्टी असते, या सुट्टीमध्ये मुलांचा आकाशकंदील, ग्रीटिंग्स बनवणे, एखाद्या छंद वर्गात जाणे तसेच सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे जाणे यातच त्यांचा वेळ…
