Category: मुंबई

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण.; कोणत्या जिल्ह्यात काय अध्यक्षपदाचे आरक्षण पडले जाणून घ्या.

मुंबई /- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षणे ही जाहीर झलिणाहेत ती पुढील प्रमाणे आहेत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे आरक्षण काय आहे ते जाणून घ्या.. १ ) ठाणेसर्वसाधारण २ )…

मंत्री रविंद्र चव्हाणांचा परस्पर निर्णय घेणाऱ्या सहसचिवाला दणका.;दिले कारवाईचे आदेश..

मुंबई /- मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या सहसचिवाला आज जोरदार झटका दिला आहे.एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या…

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जंगी तयारी.;राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार 4500 एसटी गाड्या..

मुंबई / – दसरा मेळाव्याला आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी…

संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ईडीची धाड..

मुंबई /- संजय राऊत प्रकरणामध्ये ईडीने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ईडीने आज…

संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी..

मुंबई /- संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.संजय राऊतांना ३ दिवसांची ईडी कोठडी असल्याने ईडीच्या वकीलांनी ८ दिवसांची केली होती कोर्टाकडे मागणी त्यामुळे संजय राऊत आता…

उद्धव ठाकरे पोहोचले राऊत यांच्या घरी,कुटुंबीयांना दिला धीर!

मुंबई /- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी…

दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा.;उद्धव ठाकरेंचं थेट जेपी नड्डांना आव्हान!

मुंबई /- भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.त्यांना ज्यापद्धतीनं त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून यांना फक्त बळाचा वापर करायचा आहे असं दिसून येत आहे. देशात…

राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा’ उपक्रम…

मुंबई /– “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा,…

शिक्षक भरती घोटाळा प्रकरण अर्पिता मुखर्जीच्या घरातून 5 किलो सोने,28 कोटींची रोकड जप्त..

मुंबई /- पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळय़ातील आरोपी पार्थ चॅटर्जींना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून तसेच पक्षातून हटवले आहे. मी भ्रष्टाचाराचे समर्थन करीत नाही. दोषीला शिक्षा…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या चांदीवली येथील निष्ठा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..

मुंबई/- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवसंजीवनी देण्याकरीता निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याला मुंबई येथून सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी चांदीवली विधानसभा मतदार संघामध्ये ही निष्ठा यात्रा…

You cannot copy content of this page