वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यात आज सकाळी १२.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.६ ऑक्टोबर पर्यंत एकूण २८८५.८० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान परतीच्या या पावसाने तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी परिपकव झालेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.तसेच आगामी आठवडा – पंधरवडा हंगामात परिपकव होणाऱ्या भातपिकाचे नुकसान होणार आहे.त्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page