स्वतः चे लग्न होत नाही म्हणून ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन युवकाने केली आत्महत्या..
✍🏼लोकसंवाद /-आचरा. स्वतः चे लग्न होत नाही म्हणून चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय-३६) याने ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील मठबुद्रूक लिंग्रस वाडी येथे काल दुपारी घडली.…
