मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गासाठी कवडीही आणली नाही.;भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची टीका..
शिंदे व भाजप यांचे सरकार आल्यावर जिल्हयात ३०० कोटींचा निधी मिळाला.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. शिंदे व भाजप यांचे सरकार आल्यावर विकास कामांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे.आज जिल्ह्यात सुमारे ३००…
