🛑शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नाही म्हणून कसबा येथील शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्या.
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. संगमेश्वर नजीकच्या कसबा भेंडी येथील शाळकरी विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली आहे. आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही याचा राग आल्याने आठवी…
