वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही,या कारणास्तव कलमठ ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला ठोकले टाळे..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही, अश्या प्रकारे कणकवली तालुक्यातील कलमठ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेले तीन दिवस रात्री ११ वाजता लाईट…
