🛑समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांचे कृतीत रूपांतर गरजेचे.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून लोकशाहीची पायाभरणी…
