🛑निवडणुकीत घडलेल्या सर्व गोष्टींना पडदा पडला,महाराष्ट्रात महायुती मजबूत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.
◼️केंद्रात आणि राज्यात आमच्या महायुतीचा सरकार आहे हे सरकार 2029 पर्यंत असाच काम करत राहणार.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप झाले हे साहजिकच आहे. मात्र, घडलेल्या…
