काजू प्रक्रिया उद्योजकांच्या थकीत कर्जाची होणार पुनर्रचना.;निलेश राणे यांच्या प्रयत्नाना यश..
परतफेडीसाठी १० वर्षांची मुदत राज्य शासनाकडून अद्यादेश जारी.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगांना पुन्हा उभारी देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता उद्योगांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करुन ते…
