Category: इतर

🛑जि.परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही विकासाचा मार्ग दाखवणारे.;आमदार दीपक केसरकर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रहिताच्या धोरणांद्वारे संपूर्ण देशासमोर उत्कृष्ट शासन व्यवस्थेचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष प्रशासनाची…

🛑सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे.;अपर मुख्य सचिव विकास खारगे.

◼️ ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करा तंत्रज्ञानाधारित पारदर्शक प्रशासनावर भर.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे,…

🛑राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, ‘राजे प्रतिष्ठान’च्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या…

🛑वर्तमानपत्रात वडापाव, भजी आदी खाद्यपदार्थ दिल्यास होणार कारवाई;.

✒️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे वर्तमानपत्राच्या कागदावर गरम किंवा तेलकट पदार्थ वाढणाऱ्या आणि पार्सल देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई…

🛑शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झाराप येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते झाराप जांभळ येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.…

🛑शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील.

✒️लोकसंवाद /- बांदा. “रयतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता, तर तो गुलामगिरीविरुद्धच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि…

You cannot copy content of this page