🛑नारायण राणे यांना 18949 मतांची आघाडी..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. दहावी फेरी झाल्या नंतर नारायण राणे- 192209 मते मिळाली आहेत तर,विनायक राऊत- 173260 मते मिळाली आहेत.नारायण राणे यांना 18949 मतांची आघाडी मिळाली आहे.
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. दहावी फेरी झाल्या नंतर नारायण राणे- 192209 मते मिळाली आहेत तर,विनायक राऊत- 173260 मते मिळाली आहेत.नारायण राणे यांना 18949 मतांची आघाडी मिळाली आहे.
✅लोकसभा निकाल 2024.✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे सातव्या फेरीनंतर 9771 मतांनी आघाडीवर आहेत.तर ठाकरे गटाचे विनायक राऊत पिछाडीवर आहेत.
✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधू 6300 मतांनी पिछाडीवर आहेत.तर काँग्रेस चे अजय राय हे आघाडीवर आहेत.तर रायबलीमधून राहुल गांधी हे 10000 पेक्षा जास्त…
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे 900 मतांनी आघाडीवर आहेत.तर,भाजपचे नारायण राणे हे पिछाडीवर आहेत.
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुती, भाजपचे नारायण राणे हे 700 मतांनी आघाडीवर आहेत.तर ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत.
▪️जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. संस्थापक, अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धेचे…
✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. स्वतःच्या गावात पाच दिवस लाईट नसताना ती सुरळीत न करू शकणारे संजू परब यांनी माझ्यावर आरोप करू नये.मी माझ्या स्वतःच्या कामासाठी न जाता मी जनतेच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी…
✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे,त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. पण या पदवीधर निवडणुकीची मतदानाची पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन…
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना कोणी पाहिलाय का ते निवडून आल्यापासून कधीही कोकणात पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत. मनसेनेने कोकणच्या पदवीधरांसाठी व्हिजन तयार केला आहे मला फक्त तुम्ही…
You cannot copy content of this page