🛑गाळ मोकळा केल्याने पाणी प्रवाह सुरळीत धोका टळला.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दोन तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले शहरातील महाजनवाडी शेजारी पाटीलवाड्या जवळ असलेल्या बंधाऱ्याकडे कचरा, झाडे अडकल्याने त्या भागात पाणी साचले आणि शेतामध्ये व बागायती मध्ये घुसले.…
