🛑वटपौर्णिमेच्या दिवशी 25वटवृक्ष लावून वटवृक्षाचे जतन व संवर्धन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश.
🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. वडासारखा महत्त्वपूर्ण वृक्ष आपण जतन केला पाहिजे झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षाची लागवड करून त्याची काळजी घेऊन त्याचे संवर्धन करत पर्यावरण रक्षणास हातभार लावणे आज…
