मुंबई /-

गेले अनेक दिवस रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या परंतु आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला एका आठवड्यात निवडनुकीच्या तारीख जाहिर करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page