टोल वसुली कंपनीच्या मागे जिल्ह्यातील राजकीय नेते, कंत्राटामागे गप्प असलेले “ते” नेते पडद्याआडून सहभागी.;कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप.
कणकवली /- कणकवली ओसरगाव येथे महामार्गावर टोल नाका सुरू करण्यात येत आहे.या ठिकाणी सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमाफी मिळायला हवी. ही मागणी आमची आहे. या टोल वसुली करिता जरी हैदराबादची एम.…
